ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते, पिकांची वाढ चांगली होते, खत आणि औषधोपचार प्रभावीपणे करता येतात, आणि जमिनीतील पाण्याची वाफ कमी होते.
पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ठिबक सिंचनाने तब्बल ५० ते ७०% पाण्याची बचत होते. प्रत्येक थेंबाचा योग्य वापर!
Fill in some text
ठिबक सिंचनामुळे पिकांना नियमित आणि आवश्यक प्रमाणात पाणी मिळते, ज्यामुळे त्यांची वाढ उत्तम होते आणि उत्पादनात २० ते ५०% पर्यंत वाढ होते.